Categories
परिसंवाद

 पोरके व्हा!

वार्षिकांक – २०११

            ‘आरक्षण’ चित्रपटातील दलित नायकाची नेमकी जात काय? त्याच्या घरात आंबेडकरांची तसबीर नसते. त्याच्या उजव्या मनगटावर लाल रंगाचा एक दोरा असतो. त्याची आई त्याच्या यशाप्रित्यर्थ सत्यनारायण घालते. घरात इस्त्री करताना तो व त्याची आई दोघेही दिसतात. कोण आहे तो? ‘आरक्षण’ प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याला आक्षेप घेणारे आणि त्याची जात एक होती काय? निदान महाराष्ट्रात तरी नाही. […]

Categories
परिसंवाद

 जात हाच मुद्दा आहे!

वार्षिकांक – २०११

            “साम्राज्यशाही मुर्दाबाद” च्या गगनभेदी घोषणा ब्राह्मणशाहीकडे साहजिकच कानाडोळा करतात, म्हणूनच तर साम्राज्यशाही भारतात आपले पाय घट्ट रोवू शकलेली आहे. ज्या ब्राम्हणशाहीच्या आधारावर साम्राज्यशाहीचा इमला उभारला आहे त्या ब्राम्हणशाहीचा पायाच खिळखिळा केला तर साम्राज्यशाहीला नेस्तनाबूत करणे किती सोपे जाईल हे आमच्या तरूण नेत्यांच्या(पुण्याला आलेल्या मुंबई विभागीय युवक परिषदेच्या नेत्यांच्या बाबत हे विधान आहे) लक्षात येत […]

Categories
परिसंवाद

जात समूह, जात संघटन : एक समाजशास्त्रीय अनुभव

वार्षिकांक – २०११

            जातीव्यवस्था भारतीय समाजाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक, राजकीय जडणघडणीवर जातीव्यवस्थेचा प्रभाव पडतो. त्यातही जातीव्यवस्थेतील उतरंडीनुसार व्यक्तीची जीवनपद्धती, दर्जा, श्रमव्यवहार, संस्कृती यातील शोषणाचे, विषमतेचे अनुभव जाती-जातीनुसार वेगवेगळे असतात. असेच मला परीट जातसमुहातून वाढताना, पुढे संशोधक म्हणून नव्या दृष्टिकोनातून याच जातीसमूहाकडे पहाताना आलेले अनुभव मांडण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे.             परीट म्हटलं की, […]

Categories
परिसंवाद

जातीव्यवस्थेचे बदलते स्वरुप

वार्षिकांक – २०११

            ज्या जातींच्यावर अन्याय अत्याचार पूर्वी झाले व आजही त्यात भरच पडत आहे, त्या जातींना शिक्षणापासून वंचित ठेवले व त्यांच्या अनेक पिढ्यांना पुढे येऊ दिले नाही. अशा जातींना अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी व राज्यघटनेने दिलेले हक्क मिळविण्यासाठी संघटना बांधल्या तर ते योग्यच म्हणावे लागेल. यामध्ये एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. व अल्पसंख्यांक मुस्लिम व ख्रिश्चन असे सर्वच जातीचे संघ […]

Categories
परिसंवाद

जाती करतात माती

वार्षिकांक – २०११

            माणसाच्या जातीनं पोटाच्या स्वार्थातून, मरणाच्या भीतीतून आणि सत्तास्थानी राहण्याच्या ईर्षेतून भयानक आणि विकृत अशा तीन काल्पनिक गोष्टी शोधून काढल्या आणि त्या वास्तवाइतक्या घट्टपणे धरून ठेवल्या, त्या म्हणजे देव, जात आणि धर्म. या तीन अतिशय थोतांड कल्पनांनी माणसांच्या जगाचं अतोनात आणि विदारक असं नुकसान केलं. माणूस फार बेकारपणे आणि बेछूटपणे एकमेकांपासून तोडला.             त्यातल्या जात […]

Categories
परिसंवाद

विकासातील विरोधाभास

वार्षिकांक – २०११

            स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात व देशातही काही काही उत्साही मंडळी एकत्र येऊन आपापल्या जातींच्या संघटना फक्त जातीच्या उत्कर्षाकरीता स्थापन करत असत व त्यांचा हेतूही तेवढ्यापुरताच मर्यादित असे. त्यामुळे अशा संघटनांच्याबाबत कुणालाच काही वावगे वा आक्षेपार्ह वाटत नसे. पण संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मागे वळून पहात असताना गेल्या दशकात महाराष्ट्रात अशा पद्धतीने अशा संघटनांची उभारणी […]

Categories
परिसंवाद

जातवार संघटनांची झुंडशाही होता कामा नये

वार्षिकांक – २०११

प्रश्न : स्वातंत्र्योत्तर काळात विविध जातवार संघटना अस्तित्वात आल्या. त्याचे कारण काय असावे? डॉ.कैलास कमोद : आपल्या देशात पूर्वीपासून जात वर्ण उतरंड होती. देश स्वतंत्र झाल्यावर विविध जाती संघटीत होऊ लागल्या. त्याचे कारण म्हणजे पिढ्यानपिढ्या अत्यंत हलाखीचे जीवन त्या जगत राहिल्या. आता देश स्वतंत्र झाला म्हणजे आपले विविध प्रश्न सुटतील त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, […]

Categories
परिसंवाद

 आधार जातीचा जरी असला तरी राजकारण मात्र समग्र परिवर्तनाचेच

वार्षिकांक – २०११

            मंडल आयोग लागू झाल्यानंतर ओबीसींच्या राजकारणाला खर्‍या अर्थाने चालना मिळत गेली. आतापर्यंत एक जात समूह म्हणून ओबीसींची ओळख नव्हती. मंडल आयोगानंतर ही ओळख प्रस्थापित होऊ लागली. सवर्ण हिंदू अशा या वर्गीकरणात आजवर सर्वच ओबीसी जाती सामावल्या गेल्या होत्या. आपण सवर्ण हिंदू असलो तरी ओबीसी हा गट मागासवर्गीय या श्रेणीतीलच आहे, जातीय उतरंडीत आपले स्थान […]

Categories
परिसंवाद

जातीविषयक कार्यव्यवहार लोकशाहीला मारक

वार्षिकांक – २०११

            जातवार संघटना सामाजिक परिवर्तनाला व एकात्मतेला मारक आहे. स्वातंत्र्यानंतर आपण प्रजासत्ताक लोकशाही राज्य व्यवस्था स्वीकारली आहे. प्रजासत्ताक लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये समाजवादी लोकशाही मूल्ये जोपासणारा समाज निर्माण करावा लागतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लोकशाही मूल्ये आहेत. आज जगात स्वातंत्र्याचा गुपचूप बोलबाला होतो आहे. पण समता व बंधुता मात्र राजकीय अजेंड्यावरून हद्दपार होते आहे. याचे एक […]