“पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी। या, मनामनातून बांधू या एक वाट जाणारी….” परिषदेचा आशय सांगणारी गाणी इस्लामपूर अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने म्हणत होते. संपूर्ण महाराष्ट्रातून तरूण-तरूणी व कार्यकर्तेलातूरला मुक्ताई मंगल कार्यालयात जमले होते. तरूणाईच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेची’ सुरवात दि. 2 फेबु्रवारी 2013 रोजी सकाळी 11 […]