–हरिशंकर परसाई एका राज्यात गोंधळ उडाला की, भ्रष्टाचार खूप पसरलाय. एक दिवस राजाने दरबारी मंडळींना विचारले़, ‘जनता ओरडायला लागली आहे की, सर्वत्र भ्रष्टाचार पसरला आहे. आम्हाला तर आजपर्यंत कोठेही पाहावयास मिळाला नाही. तुम्हाला कुणाला दिसला असेल तर सांगा. दरबारामध्ये हजर असणारे सर्वच जन म्हणतात़ महाराजांना जर दिसला नसेल तर आम्हाला कसा दिसेल?’ महाराज म्हणाले़, “नाही […]
सदाचाराचा ताईत