विचार करणाऱ्या सर्व जगाला चिंता वाटावी अशा घटना सर्व जगभर सरत्या वर्षात घडून गेल्या. भारतही याला अपवाद नाही. पेशावर मध्ये सैनिकी शाळेवर अतिरेक्यांनी हल्ला करून १५० शाळकरी मुलांना ठार केले; आणि अवघे जग हादरून गेले. ऑस्ट्रेलियात सिडनी येथे एका अतिरेक्याने प्रसिद्ध अशा कॅफेमध्ये ४० जणांना ओलीस ठेवले. हे सगळं घडलं धर्माच्या नावावर. एके ५६ रायफली […]
Categories