नुकतीच नाशिक जिल्ह्यात कौर्याची परीसीमा गाठणारी एक घटना घडली. घटना समजताच जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे व मी नाशिक पासुन सत्तर कि.मी वर असलेल्या हर्ष टाकेद या आदिवासी वाड्यावर पोहचलो.मांत्रिक बच्चीबाईला झोपडीवजा कौलारू घरात राहत होती. तीच्या अंगात देवीचा संचार येत असे.घरातील देव्हार्यातील देवांचा कौल घेत ती अघोरी उपचार करत असे.तीच्याकडे एक घोडा होता. घोडा म्हणजे […]
कॅटेगरी: नरबळी
अमावस्ये दिवशी बालकाचा नरबळी
28 मार्च 2014 रोजी सकाळी 11.30 वाजता कृष्णा सदाशिव सलगर या अडीच वर्षे वय असलेल्या बालकाचे त्याचे मामा कोळेकर यांच्या घरासमोरून अपहरण झाले. कृष्णा हा कोंबडवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील सदाशिव सलगर यांचा मुलगा. कोंबडवाडी हे गाव सांगोला तालुक्यात पंढरपूर सांगली रोडवर सांगोल्यापासून 40 कि.मी. अंतरावर आहे. गाव डोंगरावर वसलेले आहे. ज्या दिवशी कृष्णाचे […]
गावावरील संकट दूर होण्यासाठी सपनाचा ‘नरबळी’
अंधश्रद्धेतून सपनाचा गळा चिरून तिचा बळी दिल्याची खळबळजनक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. सपनाचा गळा चिरण्याच्या दुर्दैवी कृत्यात तिचा मामा व नानाचा स्वत:चा हात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींमध्ये मोतीराम मेश्राम, शेडकी गुडा कोलाम, यादवराव टेकाम, सपनाचा नाना पुनाजी आत्राम, मामा देविदास […]
पैशाच्या पावसासाठी आई आणि मुलाचा खून !
13 मे 2013 च्या दै.सकाळ मधील ही बातमी ऐकल्यावर मन चक्रावून गेले. लहानपणचे गाणे आठवले .येरे येरे पावसा तुला देतो पैसा … आता असे बरेच पैसे पावसाकडे इतके वर्ष साठल्याने आता पैशाचा पाऊस पडणार ही कल्पना त्या तथाकथित बुवाने त्या खुनी माणसाच्या मनात भरवली असणार.अशा पैशाच्या पावसासाठी दोन नरबळी देण्यासाठी त्याला उद्युक्त केले असणार ….! […]
नालासोपारा, ता. विरार जिल्हा ठाणे येथे ऑक्टोबर 2010 मध्ये घडलेली ही घटना. मुलाच्या अंगात सैतान आहे. त्याला बाहेर काढला पाहिजे असे सांगत मुलांच्या अंगावर नाचून त्या मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मुलाच्या मामीसह सहा जणांना दि. 1 डिसेंबर 2011 रोजी वसई सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्या निमित्ताने हा लेख. नालासोपारा येथे झालेले अजाण बालकांचे बळी हे […]
कराडमध्ये बालकाचा नरबळी
राज्यात अंधश्रद्धेमुळे कार्यकारणाच्या अभावाने समाजात मानसिक गुलामगिरी वाढत आहे. त्यामुळे आधुनिक काळात मानसिक गुलामगिरीसह अंधश्रद्धेस मूठमाती देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी केले. कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावात अंधश्रद्धेमुळे घरातीलच लोकांनी बालकाचा बळी घेतला. या घटनेनंतर गुरूवारी सातारा येथील परिवर्तन संस्थेमध्ये ‘जादूटोणा मानसिक गुलामगिरी’ या विषयावर […]