आयुष्याच्या जोडीदाराची गाठ बांधली जाते. मात्र हीच गाठ अपघाताने हिरावून घेतली तर काय करायचे याचे उत्तर कोणाकडेच नसते. समाजातील परंपरांच्या जोखडातून, सगळी बंधनं तोडीत शिरगाव (ता. तासगाव, जि. सांगली) येथील राजश्री पाटील यांनी आपल्याच विधवा सुनेचा पुनर्विवाह आपल्याच मुलाशी करण्याचे धाडसी पाऊल उचलले. त्यांच्या या निर्णयाचं समाजात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. महिला महिलांचं दु:ख […]