Categories
विशेष

नवी लढाई

जून – २०१४

‘मानवी दु:खे, मानवी हक्क, आधुनिक विज्ञान, सामाजिक न्याय व नीतिमूल्ये लक्षात घेऊन वेळोवेळी पुरोगामी कायदे कानून बनवावे लागतात.’ आधुनिक पुरोगामी राष्ट्र असल्याचा अभिमान बाळगणार्‍या भारताच्या घटनेने नागरिकांना बहाल केलेले अधिकार : मानवी संस्कृतीच्या उत्कर्षात न्याय व नीती हातात हात घेऊन वावरत असतात.अज्ञान व त्यातून उदभवणारा अन्याय नव्या ज्ञानाच्या आधारे दूर करीत जावे लागते. दुक्खीतांचे हाल, […]

Categories
विशेष

तृतीयपंथीयांचे शरीरशास्त्र

जून – २०१४

15 एप्रिल 2014. देशातील तृतीयपंथीयांना पुरूष आणि स्त्री शिवाय ‘तृतीयलिंगी’ अशी स्वतंत्र ओळख देणारा जगाच्या मानवी हक्कांच्या इतिहासातला महत्वाचा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला. आतापर्यंत तृतीयपंथीयांच्या जगण्याला किडामुंगीपेक्षा अधिक किंमत नव्हती. ना ती कधी समाजानं दिली ना कायद्यानं. इतिहास आणि साहित्यात सन्मानानं वावरलेल्या तृतीयपंथियांना ब्रिटीश काळात 1871 मध्ये चक्क गुन्हेगारी जमातींमध्ये ढकलण्यात आलं. सार्वजनिक ठिकाणी […]