दि.15/03/2015 रोजी वैदू समाज बांधवांनी महाराष्ट्रातील वैदू समाज जात पंचायत रद्द केल्याची घोषणा केली. ही घोषणा महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल ठरणार आहे. वैदू समाज जातपंचायती विरूद्धच्या सतत दीड वर्षेदिलेल्या लढ्यात आलेले यश आपल्या चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी खूप आनंददायी असले तरीही हा निर्णय झालेनंतर मनात हूरहूर वाटत होती. हा आनंद द्विगुणित करायला, चळवळीत आलेले […]