Categories
अघोरी प्रथा

गुप्तधनासाठी लहान मुलाचे मांस खाणाऱ्या मांत्रिकास अटक

जानेवारी - २०१५

झोपडपट्टीत वर्धा शहरातील मध्य भागात ‘आर्वि नाका’ जवळ असणाऱ्या ९ वर्षीय रूपेश हिरामण मुळे या बालकाचे दि. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी अपहरण झाले. दि. ९ नोव्हेंबर २०१४ ला मृत शरीराचे अवयव कापून काढलेल्या अवस्थेत वस्तीपासून जवळच १ फर्लांगावर आढळून आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून शव तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविले. प्रथम दर्शनी पोलिसांनी रूपेशच्या […]

Categories
अघोरी प्रथा परिषद

अंनिसची वर्धा येथे अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी प्रबोधन परिषद

जानेवारी - २०१५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनुभव शिक्षा केंद्र व महाराष्ट्र युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी प्रबोधन परिषद” वर्धा येथील मातोश्री सभागृहात मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०१४ ला आयोजित करण्यात आली होती. त्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना म. अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांनी वर्ध्यात ९ नोव्हेंबर रोजी झालेली रूपेश मुळेची निर्घृण हत्या […]

Categories
जात पंचायत

दलितांवरील वाढते अत्याचार – अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टच्या मर्यादा!

वार्षिकांक – २०१४

दलित अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने 1989साली नव्या अनुसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्याची घोषणा केली. 30जानेवारी 1990साली त्यावर राष्ट्रपतींनीही सही केली व त्यानंतर पाच वर्षांनी नियमावली बनविण्यात येऊन अखेर 1995साली हा कायदा अंमलात आला. आज कायदा अस्तित्वात येऊन जवळजवळ 25वर्षे झाली आहेत. तरीही देशभरात दलितांवरच्या अत्याचारांची मालिका काही थांबलेली नाही. महाराष्ट्रात तर अलिकडे खैरलांजी, सोनई, […]

Categories
जात पंचायत

भय इथले संपत नाही…

वार्षिकांक – २०१४

विधानसभेची निवडणूक नुकतीच संपली, ज्यामध्ये मतदारराजाने भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात तुलनेने जास्त मताधिक्य टाकले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या 15वर्षेसत्तेत असलेल्या आणि कथित फुले–शाहू–आंबेडकरावादी सरकारचा जोरदार पराभव झाला. समतावादी भूमिका असलेल्या आघाडी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रात खैरलांजी दलित हत्याकांड घडलं, जिथे भोतमांगे कुटुंबियांना दीर्घ प्रतिक्षेनंतर तुटपुंजा न्याय मिळाला. जातीय अत्याचार आणि दलितांवरील हल्ल्यांचे सत्र सर्वत्र […]

Categories
जात पंचायत

आदिवासी गोंड व पद्मशाली जातपंचायत बरखास्त

ऑक्टोबर - २०१४

चंद्रपूरच्या पुढे पन्नास किलोमीटरवर मंगी हे गाव आहे. शंभराच्या आसपास आदिवासी गोंड समाजाची कुटुंबं येथे राहतात. आदर्श ग्राम पुरस्कार व तंटामुक्त गावाचा पुरस्कार मिळालेलं हे गाव. मात्र या गावास आदर्श गाव का म्हणायचे हा प्रश्न खुद्द गावकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. महाराष्ट्र अंनिस व प्रसारमाध्यमांमुळे अंधारात दडलेलं वास्तव जगासमोर आलं. साधारण पंधरा वर्षांपूर्वी लिला कोडपे या […]

Categories
बुवाबाजी

मौलवीचा महिलेवर बलात्कार!

जुलै - २०१४

सांगली शहरापासून जवळच असलेल्या नांद्रे या गावातील दर्गा अघोरी उपचारासाठी प्रसिद्ध आहे. या दर्ग्यातील अघोरी उपचारासंदर्भात सांगली अं.नि.स.ने विशेष मोहीम राबविली आहे. याच दर्ग्यामध्ये भाविकांसाठी नमाजपठणाचे काम करणारा मौलवी जमीर मुजावर(वय 25 वर्षे) याने धंद्यात बरकत मिळवून देणे, हातामध्ये पैसा टिकवून देतो अशा बाता मारून एका हातगाडीवाल्याला ठकविले व त्याच्या घरी धार्मिक पूजा करण्याच्या नावाखाली […]

Categories
जात पंचायत

जातपंचायतीला मूठमाती….

जून – २०१४

खाप पंचायतींचे अमानुष निर्णय, आंतरजातीय विवाह केल्याची शिक्षा म्हणून केले जाणारे(डिस) ऑनर किलिंग हे सगळे कुठेतरी दूर, मागास भागात घडते आहे, असे आपल्याला वाटत असते. शहरात राहणार्‍या, मध्यमवर्गीय, शिक्षित माणसाला दोन वर्षांपूर्वीपर्यंत हे खरेदेखील वाटले नसते की, माणसांचे मूलभूत हक्क हिरावून घेणार्‍या जातपंचायती महाराष्ट्रातही अस्तित्वात आहेत आणि त्यांची समाजजीवनावर पोलादी पकड आहे. गेल्या वर्षभरात जातपंचायतींच्या […]

Categories
चिकित्सा

एस.एस.सी.बोर्डाचे नमो नम:

जून – २०१४

एस.एस.सी.बोर्डाच्या या वर्षीच्या संस्कृत 100 गुणांच्या पेपरमध्ये भाषांतरासाठी मनुस्मृतीमधला स्त्रियांसंबंधीचा बदनाम झालेला श्लोक देण्यात आला आहे. पिता रक्षति कौमारे, भर्ता रक्षति यौवने।पुत्राश्च स्थाविरे भावे, न स्यी स्वातन्त्र्यमर्हति॥ कुमारी असताना पिता रक्षण करतो, यौवनात पती रक्षण करतो, आणि वृद्धावस्थेत पुत्र रक्षण करतात, स्त्री स्वातंत्र्यास लायक-पात्र-अर्हताधारक नाही. हा श्लोक पाठ्यपुस्तकातील नाही. पाठ्यपुस्तकाबाहेरील वाङ्मयही विद्यार्थ्यांनी अभ्यासावे, म्हणून प्रश्नपत्रिकेतील […]

Categories
अंधश्रद्धा

युवतींची नग्नपूजा आणि पैशांचा पाऊस

जून – २०१४

पावसाची जोरदार सर पडून गेली की, सगळीकडे पाणीच पाणी होऊन जाते. तसे होण्याचे कारण म्हणजे पावसाच्या रूपाने ढगातून जमिनीवर पडते ते पाणी. अलिकडे काही ठिकाणी गारांचा पाऊस पडतो. परंतु या गारा म्हणजे बर्फ किंवा गोठलेले पाणीच असते. एखाद्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडण्याची चिन्हे दिसू लागली तर भाविक मंडळी पर्जन्य यागाचे अनुष्ठान करतात. पर्जन्य यागाचा […]

Categories
जात पंचायत

जात पंचायतीला मूठमाती कशासाठी, कशाप्रकारे?

वार्षिकांक – २०१३

जात पंचायतीला मूठमाती या महाराष्ट्र अंनिसच्या मोहिमेत सर्व पातळ्यांवर आम्ही कृतिशील होत आहोत. आंतरजातीय लग्नाला सर्व ती मदत देणे, जात-बहिष्कृत व्यक्तींचे अनुभवकथन महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडवून या गंभीर समाजवास्तवला लोकांसमोर आणणे, हा त्याचाच एक भाग आहे. याबाबत कायदा असावा. तो कडक असावा व तो त्वरीत निर्माण व्हावा यासाठीचे प्रयत्न- हा त्याचा आणखीन एक भाग आहे. जात […]